शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Ulhasnagar: उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटवा, प्रांत कार्यालयावर धडक

By सदानंद नाईक | Updated: June 7, 2023 20:18 IST

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी हातात वालधुनी बचावचे पोस्टर्स घेऊन, याबाबत प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना निवेदन दिले. 

शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदी पूर नियंत्रण रेषेत सर्रासपणे अवैध बांधकाम होत असून महापालिका व प्रांत कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विविध सामाजिक संस्थेने यापूर्वी केला आहे. अखेर बुधवारी दुपारी सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हातात पोंस्टर्स घेत प्रांत कार्यालयावर धडक दिली. त्यांनी यावेळी वालधुनी नदी किनाऱ्यावरील अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली. तसे निवेदन प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांना दिले. त्याच बरोबर उल्हासनगर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्यावरण संरक्षण विभाग, प्रभाग समिती क्रं-३ चे प्रभाग अधिकारी, मध्यवर्ती पुलिस स्टेशन आदी कार्यलयाना वालधुनी नदी किनाऱ्यावर अतिक्रमण बाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

शहरातील विविध सामाजिक संस्थेने एकत्र येत वालधुनी नदी किनाऱ्यावरील अतिक्रमण बाबत आवाज उठवून महापालिका, प्रांत कार्यालय, तहसिलदार यांच्यासह अन्य कार्यलयाना निवेदन दिले. तसेच कारवाई झाली नाहीतर, आमरण उपोषणाचा इशारा संघटनेने दिला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर