शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पूर्वीच्या कवितेत धून असल्याने त्या लक्षात राहत- अरूण मैड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 17:20 IST

कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले. 

डोंबिवली : कवितेमध्ये एक धून असते. ही धून पूर्वी प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरलेली असायची. त्यामुळे कविता लक्षात राहत होत्या, असे मत प्रा. अरूण मैड यांनी व्यक्त केले.     पु.ल. कट्टा यांच्यातर्फे पाऊसधून या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाऊस कविता सादर करण्यासाठी आवाहान केले होते. त्याला कवींकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सुधाकर वसईकर,सीमा झुंझारराव, सुशांत भालेराव, हिमनील बोरसे, महेश देशपांडे, विजय जाधव, विजय पंडित, गिरीष लटके, स्वाती गोडबोले-दामले, वासुदेव सांबरे, लक्ष्मीकांत धुमाळ, अथर्व खांडगे, विष्णु खांजोडे आदी कवींनी सभागृहातील प्रेक्षकांना पावसाच्या भाव विश्वात नेले. प्रत्येक क वीचा आणि कवियत्रीचा पाऊस वेगळा होता. कुणाचा पाऊस प्रेमाला साद घालणारा तर कुणाचा पाऊस आजर्व करणारा होता. कुणाचा पाऊस अवखळ, नाठाळ होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी रमेश आव्हाड होते. तसेच कट्टयाचे संयोजक अजरुन डोमाडे, सारिका घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.     मैड म्हणाले, ग्रेस खरंतर कुणाला कळलेच नाही असे सांगून त्यांच्या कवितेत गूढता आहे ती जाणवते पण कळत नाही. तिचे वेगवेगळे अर्थ निघतात. शांताबाई शेळके यांची ‘वादळ वार सुटलं गं’ ही कविता म्हणजे कवितेला कशी लय असावी, धून असते याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या काळात कविता मुक्तछंदात लिहीली जाऊ लागली. त्यात दलित कवितेने जोश भरला आणि कवितेचं रूपचं पालटून टाकलं. मात्र पूर्वीच्या कविता लक्षात राहत असत. आताच्या कविता लक्षात राहत नाही, अशी खंत ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.     कवी गिरीष लटके यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजय पंडित यांनी हिंदी आणि उर्दू कविता उत्कटतेने सादर क रून प्रेक्षकांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल डोमाडे यांनी केले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली