शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

रिलायन्स-शेतकऱ्यांमधील संघर्ष,महिलेची विनयभंगाची लेखी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:54 IST

भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला.

वज्रेश्वरी: भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला. येथील शेतकºयांचे मोबाइल जप्त करून त्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवून काम करण्यास सुरु वात केली. दरम्यान, महिलेने रिलायन्सच्या अधिकाºयाविरोधात विनयभंगाची तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात केली आहे.मागील आठवड्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शेतक-यांनी आपल्यावरील अन्यायाची कल्पना दिली होती. त्यावर त्यांनी या शेतकºयांना आश्वासन दिले होते. मात्र रिलायन्सने पोलीस बळाचा वापर करत शेतकरी व महिलांना धक्काबुक्की केली. त्यांना पालखणे पोलीस चौकीत डांबून ठेवले. दरम्यान, या प्रकारामुळे हर्षला पाटील यांचा रक्तदाब वाढल्याने त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या.रिलायन्सचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात काम करायला आले असता, आमचा पूर्ण मोबदला देऊन नंतर काम करा अशी मागणी करणा-या शेतक-यांना दमदाटी करत एका अधिका-याने महिलेचा विनयभंग केला यासंदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करायला गेले असता पोलिसांनी महिलेला रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवत गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेने लेखी तक्रार दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे