शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

पाण्यासाठी शहापूरकरांची मंत्रालयापर्यंत जलदिंडी

By admin | Updated: May 6, 2016 01:00 IST

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील

शेणवा/शहापूर : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील पाणी दिसत असूनदेखील ते घेऊ शकत नसल्याने जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे येत्या १४ मे ते १७ मे दरम्यान शहापूर ते मंत्रालय जलदिंडी काढून राज्यकर्त्याना पाणीटंचाईचे विदारक वास्तव दाखवणार आहेत.मुंबईसह, ठाणे, कल्याण, भार्इंदर शहरांना तालुक्यातील तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून पाणी पुरवठा बारामाही सुरळीत सुरु असतो. परंतु पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला पाण्यासाठी मैलोमैल दरवर्षी फिरावे लागत आहे तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात चर्चा होते. मात्र पहिला पाऊस पडला की ती बंद होते. मंजूर झालेल्या नळपाणी योजनांचा भ्रष्टाचार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते. शहापूरच्या या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमची मात तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी या जलिदंडीचे आयोजन केल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वार्ताहर)