शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

पाण्यासाठी शहापूरकरांची मंत्रालयापर्यंत जलदिंडी

By admin | Updated: May 6, 2016 01:00 IST

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील

शेणवा/शहापूर : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह महाराष्ट्रातील अनेक भागांत पाणीटंचाईने जनतेला ग्रासले असताना, शहापूर तालुक्यातील शेकडो गाव - पाड्यांना डोळ्यासमोर धरणांतील पाणी दिसत असूनदेखील ते घेऊ शकत नसल्याने जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याच्या निषेधार्थ शहापुरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे येत्या १४ मे ते १७ मे दरम्यान शहापूर ते मंत्रालय जलदिंडी काढून राज्यकर्त्याना पाणीटंचाईचे विदारक वास्तव दाखवणार आहेत.मुंबईसह, ठाणे, कल्याण, भार्इंदर शहरांना तालुक्यातील तानसा, भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा धरणांतून पाणी पुरवठा बारामाही सुरळीत सुरु असतो. परंतु पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला पाण्यासाठी मैलोमैल दरवर्षी फिरावे लागत आहे तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात चर्चा होते. मात्र पहिला पाऊस पडला की ती बंद होते. मंजूर झालेल्या नळपाणी योजनांचा भ्रष्टाचार, स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे पाण्यासाठी जनतेला वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र दरवर्षी दिसते. शहापूरच्या या कृत्रिम पाणीटंचाईवर कायमची मात तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी या जलिदंडीचे आयोजन केल्याचे शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वार्ताहर)