शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी २४ .५५ कोटी ठाणे​​​​​​​ जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:06 IST

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली.

ठळक मुद्देबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा- जिल्हाधिकारी नार्वेकर  जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले

 

ठाणे : एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी  ठाणे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  २४ कोटी ५५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून तातडीने संबंधित शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावर जमा करून द्यावी असे निर्देश ठाणे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कृषी विभागाला दिली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात कृषी विभागाच्या बैठकीतजिल्हाधिकारी यांनी  निर्देश दिले.

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने,जिल्हा कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे देखील उपस्थित होते.

ठाणे तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५.३८ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र २४९२.०१ हेक्टर असून ७८२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   अंबरनाथ तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १८६९.६२ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   मुरबाड तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १०३५३.५० हेक्टर असून २७५५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   शहापूर तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र ८७१०.८९ हेक्टर असून २६७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भिवंडी  तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५६२.०५ हेक्टर असून २०२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. 

टॅग्स :thaneठाणेDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद