शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीसाठी २४ .५५ कोटी ठाणे​​​​​​​ जिल्ह्याला प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:06 IST

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली.

ठळक मुद्देबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा- जिल्हाधिकारी नार्वेकर  जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले

 

ठाणे : एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे शेत पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी  ठाणे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  २४ कोटी ५५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून तातडीने संबंधित शेतकऱ्यांना ही मदत त्यांच्या खात्यावर जमा करून द्यावी असे निर्देश ठाणे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कृषी विभागाला दिली.आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात कृषी विभागाच्या बैठकीतजिल्हाधिकारी यांनी  निर्देश दिले.

ठाणे जिल्ह्यातील ८८ हजार ६८० शेतकऱ्यांचे  ३६ हजार ११३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान गेल्या वर्षी अतिवृष्टीने झाले होते.त्यासाठी ही २४ कोटी ५५ लाख रुपये रक्कम मिळाली असून तिचे तातडीने वाटप करण्यात यावे व कुठलीही तक्रार येणारा नाही हे पाहण्याची सुचना त्यांनी दिली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने,जिल्हा कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे देखील उपस्थित होते.

ठाणे तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५.३८ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र २४९२.०१ हेक्टर असून ७८२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   अंबरनाथ तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १८६९.६२ हेक्टर असून ५८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   मुरबाड तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १०३५३.५० हेक्टर असून २७५५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   शहापूर तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र ८७१०.८९ हेक्टर असून २६७१८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भिवंडी  तालुक्यात नुकसान झालेले क्षेत्र १२५६२.०५ हेक्टर असून २०२८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.   जिल्ह्यात भात पिकाखाली ५९ हजार २७८ हेक्टर क्षेत्र असून २०१७-१८ मध्ये ५५ हजार ५६२.१५ हेक्टर भात लावण्यात आला होता. 

टॅग्स :thaneठाणेDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद