शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाटक समजण्याची प्रक्रिया शिकली पाहिजे- रत्नाकर मतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:05 IST

प्रेक्षक नाटक पाहतात, ते कसे पाहतात, त्यांना नाटक समजतं की नाही, समजल्यास ते कसे समजते ही एक प्रोसेस आहे. ते शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केले.

ठाणे : प्रेक्षक नाटक पाहतात, ते कसे पाहतात, त्यांना नाटक समजतं की नाही, समजल्यास ते कसे समजते ही एक प्रोसेस आहे. ते शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केले.समकालीन प्रकाशनतर्फे मतकरी यांच्या गोंदण, शांततेचा आवाज, सोनेरी सावल्या या तीन पुस्तकांचा लोकार्पण सोहळा रविवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे ग्रंथसखाचे श्याम जोशी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मतकरी यांची मुलाखत घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते.‘आपल्याकडे गूढकथेला वाव दिला नाही. त्याचा नीट अभ्यास केला नाही. या कथा कमी प्रमाणात लिहिल्या गेल्या. समीक्षकांनीही त्याकडे दुर्लक्ष केले, अशी नाराजीही मतकरी यांनी व्यक्त केली.मतकरी म्हणाले, नाटक, एकांकिका लिहिल्यावर १० वर्षांनी गूढकथा लिहायला लागलो. माणसांच्या आयुष्यात अनेक गूढ असतात. मानवी आयुष्यातील गुढाविषयी बोलणा-या कथा म्हणून त्यांना गूढकथा म्हटले जाते, असे सांगत ते म्हणाले, माझे पहिले वाचन हे नाटकांचे होते. मला त्या वाचनाचा कंटाळा आला नाही.मतकरी यांनी ठाण्यातील वंचितांचा रंगमंच सुरू करण्यामागचा उद्देश विशद केला. तुम्हाला काय म्हणून घ्यायला आवडेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मला स्वत:ला लेखक म्हणून घ्यायला आवडेल. मी कोणत्या एका वर्गातला, धर्माचा, गटातला लेखक नाही. मी लेखक, नाटककार झालो नसतो तर मी चित्रकार किंवा एक्झिक्युटिव्ह झालो असतो, असेही रत्नाकर मतकरी म्हणाले.