शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:13 IST

कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे.

डोंबिवली : कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे. आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसोबत शनिवारी पुलाची पाहणी केली. तेव्हा या अधिका-यांकडे पवार यांनी बांधकामाबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानग्यांना विलंब लागत असल्याने काम रखडल्याचे सांगितले.पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल.एन. मालवीय उपस्थित होते. १८ नोव्हेंबरला मध्य रेल्वेने सहा तासांचा पॉवरब्लॉक घेऊ न १०४ वर्षांचा जुना पत्रीपूल पाडण्यात आला. तेव्हा याठिकाणी लवकरात लवकर नवा पूल उभारण्याचे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र, महिना उलटूनही पुलाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. सध्या वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असलेल्या नव्या पुलावर येत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी माहिती देत नसल्याने पवार यांनी या पुलाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित अधिकाºयांची धावाधाव झाली. अधिकाºयांना काम रखडण्यामागचे कारण विचारताच रेल्वेकडून तांत्रिक परवानग्या मिळण्यात विलंब लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, पवार यांनी खासदार कपिल पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.रेल्वेने सहकार्य केल्यासवर्षभरात पूल बांधणाररेल्वेने सहकार्य केल्यास वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाºयांनी पवार यांना दिले. त्यावर यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतुकीवरील ताण लक्षात घेता संबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्रीपुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे