शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पत्रीपुलाच्या कामात रेल्वेचे असहकार्य? नरेंद्र पवार यांनी ‘एमएसआरडीसी’कडून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:13 IST

कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे.

डोंबिवली : कल्याणमधील पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे पाडण्यात आला. महिना उलटला तरी या पुलाचे काम बंद आहे. आमदार नरेंद्र पवार यांनी महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसोबत शनिवारी पुलाची पाहणी केली. तेव्हा या अधिका-यांकडे पवार यांनी बांधकामाबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानग्यांना विलंब लागत असल्याने काम रखडल्याचे सांगितले.पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल, सल्लागार एल.एन. मालवीय उपस्थित होते. १८ नोव्हेंबरला मध्य रेल्वेने सहा तासांचा पॉवरब्लॉक घेऊ न १०४ वर्षांचा जुना पत्रीपूल पाडण्यात आला. तेव्हा याठिकाणी लवकरात लवकर नवा पूल उभारण्याचे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र, महिना उलटूनही पुलाचे काम कूर्मगतीने सुरू असल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. सध्या वाहतुकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असलेल्या नव्या पुलावर येत असून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार विचारणा करूनही अधिकारी माहिती देत नसल्याने पवार यांनी या पुलाच्या कामाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधित अधिकाºयांची धावाधाव झाली. अधिकाºयांना काम रखडण्यामागचे कारण विचारताच रेल्वेकडून तांत्रिक परवानग्या मिळण्यात विलंब लागत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, पवार यांनी खासदार कपिल पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.रेल्वेने सहकार्य केल्यासवर्षभरात पूल बांधणाररेल्वेने सहकार्य केल्यास वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाºयांनी पवार यांना दिले. त्यावर यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतुकीवरील ताण लक्षात घेता संबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्रीपुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे