शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

रायगडच अव्वल

By admin | Updated: June 18, 2014 03:20 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने गेल्या ३ ते २७ मार्च दरम्यान घेतलेल्या दहावी शालान्त (एसएससी) परीक्षेचा निकाल आज आॅनलाइन जाहीर करण्यात आला. यात मुंबई विभागातील ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर-०१ आणि मुंबई उपनगर-२ अशा पाच जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याचा निकाल तब्बल ८९.७९ टक्के लागला आहे. ठाणे-८९.७५, बृहन्मुंबई-८८.२७, मुंबई उपनगर(१)-८८.७४ आणि मुंबई उपनगर(२)-८६ टक्के निकाल लागला आहे.जिल्ह्यातील ५०७ शाळांमधील २० हजार ३९२ मुले तर १८ हजार ४५ मुली अशा ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. तर २० हजार ३४८ मुले तर १८ हजार ०१२ मुली असे एकूण ३८ हजार ३६० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९१.८९ टक्के म्हणजे १६ हजार ५५२ मुली तर ८७.९२ टक्के म्हणजे १७ हजार ८९० मुले उत्तीर्ण झाली आहेत. उत्तीर्ण होण्यात जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या ३८ हजार ३६० विद्यार्थ्यांपैकी ६ हजार १९८ विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत ११ हजार ८२१, द्वितीय श्रेणीत १२ हजार ९८८ तर उत्तीर्ण श्रेणीत ३ हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)