शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

उल्हासनगरात तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना, पंतप्रधानाच्या गॅस जोडणी योजनेवर प्रश्नचिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 19:47 IST

शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत

सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील १ लाख ३१ हजार शिधापत्रिकाधारका पैकी तब्बल ५० हजार कुटूंब गॅस सिलेंडर विना आहेत. रॉकेल, लाकुड, लागडाचा लगदा व गोव-यावर स्वयंपाक केला जात असून याबाबत असंख्य तक्रारी शिवसेनेच्या अपंग सेलकडे आल्याची माहिती भरत खरे यांनी दिली.उल्हासनगरात पुर्वे व पश्चिम असे दोन शिधावाटप कार्यालय आहेत. दोन्ही कार्यालयात एकून १ लाख ३१ हजार शिधावाटप कार्डधारकांची संख्या असून त्यापैकी ५० हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी आजही रॉकेल, लाकडे, लाकडाचा लगदा व गोव-याचा वापर करावा लागत आहे. पंतप्रधान मोदी सरकारची मोफत गॅस सिलेंडर जोडणी गेली कुठे?. असा प्रश्न शिवसेनेच्या अपंग सेलचे भरत खरे यांनी शासनाला केला. तर स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी, कार्डधारकांची फुगीर संख्या दाखविल्याचा आरोप सर्वस्तरातून होत आहे.

शहरातील शिधावाटप अधिकारी शंकर होणमाने व जगन्नाथ सानप यांनी शहरातील एकून कार्डधारका पैकी ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नसल्याची माहिती दिली. तसेच शासनाच्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ९२ हजार कार्डधारक येत असून त्यांचे उत्पन्न ६९ हजाराच्या कमी आहे. गहु २ रूपये किलो तर तांदुळ ३ रूपये दराने त्यांना शिधावाटप दुकाना मार्फत दिले जाते. शिधावाटप पुर्वे कार्यालयात एकून ५६ हजार कार्डधारक पैकी तब्बल २१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर नाही. तर शहर पश्चिमेतील शिधावाटप कार्यालयात ७५ हजार कार्डधारक असून त्यापैकी ३१ हजार कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे उघड झाले. स्वस्त दराचे रॉकेल लाटण्यासाठी गॅस जोडणी नसलेल्या कार्डधारकांची संख्या जास्त दाखविल्याची टिका होत आहे.निरिक्षकाकडून चुकीचे सर्वेक्षणशहरातील तब्बल ४० टक्के कार्डधारकाकडे गॅस सिलेंडर जोडणी नसल्याचे दाखविले. रॉकेल लाटण्यासाठी असी संख्या दाखविल्याचा आरोप होत असून शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याचा आरोप होत आहे.

गरीबांच्या तोंडाचा घास पळविलाशिवसेना अपंग सेलचे भरत खरे यांनी शिधावाटप निरिक्षकांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याने, शेकडो नागरिक स्वस्त धान्या पासून वंचित झाल्याचे सांगितले. गरजु नागरिकांच्या समस्या शिधावाटप अधिकां-यानी सोडल्या नाहीतर, शिवसेनेच्या स्टाईलने आंदोंलन करण्याचा इशारा निवेदनाद्बारे देण्यात आला.