शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
2
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
3
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
4
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
5
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
6
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
7
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
8
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
9
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
10
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
11
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
12
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
13
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
14
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
15
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
16
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
17
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
18
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
19
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 21:31 IST

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले.

उल्हासनगर : शहरातील वाढती कोरोना च्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु जाहीर केला. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी करून मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले. भाजीपाला, मटण, चिकन, फळे, दूध, बेकरी व जीवनावश्यक अन्नधान्याची दुकानें सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत सुरु राहतील. अन्नधान्य दुकानातून फक्त घरपोच धान्य वितरण करण्यात येणार आहे.

मेडिकल सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत, पीठ गिरणी, दारूचे दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. रेस्टॉरंट व होम किचन मधुन सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत होम डिलीव्हरी जेवण पुरविण्यात येणार आहे. रिक्षा, दुचाकी व चारचाकी गड्यासाठी नेहमीचे नियम राहणार असून नागरिकांना अत्यावश्यक कामा शिवाय बाहेर पडता येणार नाही. मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार दंड आकारण्यात येणार आहे.

शहरातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने विविध पक्षाच्या नेत्यासह व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आदींनी महापालिका आयुक्तांकडे लॉक डाऊन ची मागणी केली होती.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे