शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अध्यक्ष स्वखर्चाने संमेलनाला जाणार, स्वखर्चाने संमेलनाला जाणार:अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:16 IST

संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : संमेलन हा मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव आहे. साहित्य संमेलन भपकेबाज नसावे. तेथे केवळ जेवणावळी घातल्या जाऊ नयेत. साहित्यिकांनी संमेलनासाठी मानधन मागणे व संमेलनासाठी गाडी खर्च मागणे, हा मुद्दा रास्त नाही. मी देखील स्वखर्चानेच साहित्य संमेलनाला जाणार आहे, अशी माहिती बडोदा येथे होऊ घातलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.आगरी युथ फोरमने डोंबिवली क्रीडासंकुलात भरवलेल्या पंधराव्या आगरी महोत्सवात मराठी भाषेवर आधारित परिसंवाद गुरुवारी झाला. याप्रसंगी देशमुख उपस्थित होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी पडून आहे. तो मंजूर व्हावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे, असे देशमुख पुढे म्हणाले. न्यायालयाचे कामकाज मराठीतून का होत नाही, याबाबत ते म्हणाले, जिल्हापातळीवरील न्यायालयात दावे, अर्ज मराठीतून स्वीकारले जातात. सर्वच काही निराशाजनक स्थिती नाही. मराठी ही व्यवहाराची भाषा व्हावी, यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. मराठी शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रस्थ वाढत आहे. मराठीची सक्ती केल्यावर सरकार व पालक त्याचा किती अवलंब करतील, याविषयी साशंकता असून इंग्रजीबरोबर मराठीची सक्ती हा विचार मराठीच्या वाढीस योग्य ठरेल, असे ते म्हणाले. देशमुख यांच्या या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे लक्ष आहे.