शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अग्निशमन केंद्राचाही फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:03 PM

महावितरणचा दणका; डिझेल भरण्यास पैसे नसल्याने जनरेटर सेटही ठप्प

बोईसर : वीज बिल थकविल्यामुळे बी एस एन एल च्या तारापूर दूरध्वनी केंद्राचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने पालघर जिल्ह्यातील बीएसएनएलचे हजारो दूरध्वनी व भ्रमणध्वनी आणि इंटरनेट सेवा बुधवार संध्याकाळ पासून ठप्प झाली आहे विशेष गंभीर बाब म्हणजे तारापूर अग्निशमन दलाचे दूरध्वनी बंद झाल्याने आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाशी संपर्क साधता येणार नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.बीएसएनएलच्या तारापूर दुरध्वनी केंद्राचे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर यांच्या नावी असलेल्या ०७३०१०००७०४३ या कंझुमर नंबर चे मागील वीज बिल ६ लाख ९५ हजार ७०० रुपये असून दिनांक ३ नोव्हेंबर, २०१८ रोजी ते भरले होते. परंतु, आता चालू बील रुपये २ लाख ८३ हजार आणि मागील थकबाकी ६ लाख ४४ हजार असे एकूण ९ लाख ३२ हजार ३१० भरणे बाकी आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मोबाईल टॉवर ऑप्टिकल फायबर केबल ( ओएफसी ) द्वारे सर्व दूरध्वनी केंद्र जोडले गेली आहेत. खंडित केलेल्या वीज पुरवठ्यामुळे पालघर, डहाणू व तलासरी या तीन तालुक्यामधील गावागावांमध्ये असलेले सुमारे ४० दूरध्वनी केंद्र ठप्प झाली आहेत.अत्यावश्यक म्हणून दिले भ्रमणध्वनीअत्यावश्यक म्हणून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चे मोबाईल नंबर दिले आहेत. अनंत परब अग्निशमन अधिकारी ८१०८०७७७८७, सहाय्यक अग्निशमन अधिकारी दिनेश अंबुरे, ९९२२९४६१०१, उपअग्निशमन अधिकारी हरेश्वर पाटील ७०२०१९७६०८ आदी.तारापूर दुरध्वनी केंद्र येथून पालघर, डहाणू , तलासरीची दूरध्वनी सेवा कार्यान्वित होते. वीज नसल्याने सर्वसवर परिणाम झाला आहे. बील लवकरत भरण्यासाठी वरिष्ट पातळीवरु न प्रयत्न करीत आहोत अशी माहिती सब डिविजनल इंजिनिअर ओ. पी. सिंंग यांनी दिली.बीएसएनएलच्या तारापूर दूरध्वनी केंद्राने तीन मिहन्यापासून वीज बिल भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडित केला आहे . या वीज बिल भरणा संदर्भात वारंवार सूचना देण्यात येत होत्या शेवटी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात आला.लक्ष्मण राठोड,उपकार्यकारी अभियंतामहावितरण एमआयडीसी तारापूर.