शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात बोरीबांधवर कायमची बंदी

By admin | Updated: August 28, 2015 00:20 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे पंचायत व ग्रामपंचायतस्तरावर फक्त पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोरीबांध पद्धतीवर केंद्र शासनाने

शहापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे पंचायत व ग्रामपंचायतस्तरावर फक्त पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोरीबांध पद्धतीवर केंद्र शासनाने कायमची बंदी घातल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातही त्यावर बंदी आणली आहे. त्याऐवजी नवीन गॅबियन व मातीबांध पद्धती अंमलात आणण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मनरेगाच्या सर्व यंत्रणांना जारी केले आहेत. मनरेगाच्या केरळ येथील बैठकीत तसेच संसदीय स्थायी समितीत बोरीबांध पद्धतीवर चर्चा झाली होती. २०१३ पूर्वी राज्यात सर्वत्र हीच पद्धत वापरली जात होती. त्यावर कोट्यवधी रु पये खर्च होत होते. मात्र, ही कामे तात्पुरत्या स्वरूपाची असून कमी खर्चाची असली तरी अतिपावसात धुपतात. टिकाऊ नसल्याने केलेला खर्च, श्रम वाया जात असल्याने या कामांची अंमलबाजावणी सर्वच ठिकाणी थांबविण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेने २०१० मध्ये २२ लाख बोरीबांध ग्रामसेवकांच्या नियंत्रणाखाली बांधले होते. ते सध्या अस्तित्वात नाहीत. यामुळे जेथे दगड उपलब्ध आहेत, तेथे गॅबियन उपचार तर जेथे दगड उपलब्ध नाहीत, परंतु माती पुरेशी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मातीबांधासारखी विशेषत: वनराई बंधारा पद्धत अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे तालुक्यांतील भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याची स्थिती पाच वर्षांपासून कायम आहे. (वार्ताहर)