शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ठाणे जिल्ह्यात बोरीबांधवर कायमची बंदी

By admin | Updated: August 28, 2015 00:20 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे पंचायत व ग्रामपंचायतस्तरावर फक्त पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोरीबांध पद्धतीवर केंद्र शासनाने

शहापूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे पंचायत व ग्रामपंचायतस्तरावर फक्त पावसाचे पाणी अडवून जिरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोरीबांध पद्धतीवर केंद्र शासनाने कायमची बंदी घातल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातही त्यावर बंदी आणली आहे. त्याऐवजी नवीन गॅबियन व मातीबांध पद्धती अंमलात आणण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मनरेगाच्या सर्व यंत्रणांना जारी केले आहेत. मनरेगाच्या केरळ येथील बैठकीत तसेच संसदीय स्थायी समितीत बोरीबांध पद्धतीवर चर्चा झाली होती. २०१३ पूर्वी राज्यात सर्वत्र हीच पद्धत वापरली जात होती. त्यावर कोट्यवधी रु पये खर्च होत होते. मात्र, ही कामे तात्पुरत्या स्वरूपाची असून कमी खर्चाची असली तरी अतिपावसात धुपतात. टिकाऊ नसल्याने केलेला खर्च, श्रम वाया जात असल्याने या कामांची अंमलबाजावणी सर्वच ठिकाणी थांबविण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेने २०१० मध्ये २२ लाख बोरीबांध ग्रामसेवकांच्या नियंत्रणाखाली बांधले होते. ते सध्या अस्तित्वात नाहीत. यामुळे जेथे दगड उपलब्ध आहेत, तेथे गॅबियन उपचार तर जेथे दगड उपलब्ध नाहीत, परंतु माती पुरेशी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मातीबांधासारखी विशेषत: वनराई बंधारा पद्धत अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे तालुक्यांतील भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याची स्थिती पाच वर्षांपासून कायम आहे. (वार्ताहर)