शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भारतीय रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:09 IST

भारतीय रेल्वेला 165 वर्षे पूर्ण

डोंबिवली- ठाणे रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा 165 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असून त्यामुळेच तिला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. मुंबईसह उपनगरातील 85 लाख रेल्वे प्रवाशांसह देशभरात करोडो प्रवाशांसाठी गेली शेकडो वर्षे रेल्वे अविरत धावत आहे. 'ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या रेल्वे सेवेत आगामी काळात आमूलाग्र बदल घडणार असून प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे', असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.ठाणे रेलवे स्थानकात हा सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी संपन्न झाला. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या 5 वर्षांहून अधिक वर्षे केला जात आहे. त्यासाठी आज स्थानकात अनेक संघटनाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. या वाढदिवसाचे निमित्त साधून कल्याण डोंबिवली स्थानकात महाराष्ट्र प्रवासी संघटना यांनी प्रवाशांच्या वाढत्या अपघातांबद्दल रेल्वेचा निषेध केला. कल्याण स्थानकाबाहेर आणि डोंबिवलीत रामनगर हद्दीत हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला फारसं यश मिळालं नाही. कर्जत स्थानकातही रेल्वेच्या वाढ दिवसाबद्दल रांगोळी काढण्यात आली होती. वाफेचे इंजिन काढून त्यातून रेल्वेच्या 165 वर्षांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न तेथील प्रवासी संघटनेने केला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली