शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘त्या’ रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:30 IST

ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. डायलेसिस सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. परंतु, तो हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन सदस्यांची त्रयस्थ समिती नेमली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर जे या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.या समितीमध्ये डॉ. योगेश शर्मा (मेडिसिन प्राध्यापक, कळवा मेडिकल कॉलेज), डॉ. प्रतिभा सावंत (बधिरीकरण तज्ज्ञ) आणि डॉ. गुंजोरीकर (किडनी तज्ज्ञ) यांचा सहभाग असणार आहे. ही समिती येत्या काही दिवसांत अहवाल देणार आहे. कोपरी येथील शेठ लाखिमचंद फतीचंद प्रसूतिगृहातील डायलेसिस सेंटरमध्ये वाजीराने हे मार्च २०१८ पासून डायलेसीस करण्यासाठी येत होते. बुधवारीदेखील ते डायलेसिससाठी आल्यानंतर त्यांना आॅक्सिजन लावले होते. मात्र, प्रकृती अचानक बिघडल्याने सेंटरमधील डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, हॉस्पिटलमधून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, आॅक्सिजन संपल्यानंतर त्यांना दुसरे आॅक्सिजन लावेपर्यंत वेळ लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.डायलेसिससाठी येणाºया या रुग्णाला हार्टचा त्रास होता; त्यांची बायपास झाली होती, अशी माहिती ठाणे पालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली.ते डायलेसिससाठी आले होते, त्या वेळेस त्यांना शौचाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना शौचालयात नेले होते. येते वेळेसच प्रकृती खालावल्याने दोन आॅक्सिजन लावले. तिसरा बाटला लावताना नातेवाइकांनीच रुग्णाला हलविण्याची विनंती केली. त्यांचा मृत्यू हार्ट फेलमुळे झाला असावा, असे केंद्र यांनी सांगितले.