शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

२२९७ बालकांच्या आरटीई प्रवेशास पालकांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:09 IST

शनिवारपर्यंत मुदत : लवकर प्रवेश घेण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

ठाणे : मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश केजी ते पहिलीच्या वर्गात झाले. मात्र, निवड झालेल्या उर्वरित दोन हजार २९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे आरटीईचे शालेय प्रवेश रखडले आहेत. त्यास अधिक विलंब न करता ४ मे पर्यंत या बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील ६५२ शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. या प्रवेशासाठी आता ४ मे ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित पालकांनी त्यांना दिलेल्या शाळांमध्ये त्यांच्या बालकांचे केजी ते पहिलीच्या वर्गात त्वरित प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

एससी, एसटी प्रवर्गांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी केजी ते पहिलीच्या वर्गांसाठी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.त्यातून लॉटरी सोडतीच्या पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली आहे.

652 शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. पालकांच्या निष्काळजीमुळे रखडलेले बालकांचे प्रवेश

शहराचे नाव रखडलेले प्रवेशअंबरनाथ १७९भिवंडी मनपा २०५भिवंडी ३४कल्याण ८३कल्याण-डोंबिवली मनपा २५५मीरा-भाईंदर ०२४मुरबाड ००८नवी मुंबई ७१७शहापूर ११३ठाणे मनपा-१ २३३ठाणे मनपा-२ ३७१उल्हासनगर ०७५

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा