शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पाणीटंचाई दोन दिवसांत दूर न झाल्यास उद्रेक, उपमहापौरांचा इशारा : २७ गावांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:18 IST

कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत चर्चा केली. पाणीसमस्या दोन दिवसांत न सुटल्यास तेथील ग्रामस्थांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.२७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. गावांना ३२ एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे. त्यातच, २० एमएलडी पाणी वाढवून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. असे असतानाही एमआयडीसीकडून अन्याय केला जात असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीवर दबाव ठेवण्यात केडीएमसी अपयशी ठरल्याने २७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या शिगेला पोहोचल्याचे भोईर यांनी सांगितले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे भोईर यांनी आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.दरम्यान, चर्चेच्या वेळी आयुक्त वेलरासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पण, संपर्क होऊ शकला नाही. या वेळी नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, सुनीता खंडागळे आणि गोळवली येथील ‘देशमुख होम्स’ गृहसंकुलातील रहिवासीही उपस्थित होते.