शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
2
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
3
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
4
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
5
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
6
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
7
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
8
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
9
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
10
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
11
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
12
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
13
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
14
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
15
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
16
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
17
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
18
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
19
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
20
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई दोन दिवसांत दूर न झाल्यास उद्रेक, उपमहापौरांचा इशारा : २७ गावांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:18 IST

कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे व २७ गावांना पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी गावांमधील ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत चर्चा केली. पाणीसमस्या दोन दिवसांत न सुटल्यास तेथील ग्रामस्थांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.२७ गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. गावांना ३२ एमएलडी पाणीकोटा मंजूर झाला आहे. त्यातच, २० एमएलडी पाणी वाढवून देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. असे असतानाही एमआयडीसीकडून अन्याय केला जात असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे. एमआयडीसीवर दबाव ठेवण्यात केडीएमसी अपयशी ठरल्याने २७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या शिगेला पोहोचल्याचे भोईर यांनी सांगितले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही या गावांना मोठ्या प्रमाणावर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे भोईर यांनी आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.दरम्यान, चर्चेच्या वेळी आयुक्त वेलरासू यांनी एमआयडीसीच्या अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पण, संपर्क होऊ शकला नाही. या वेळी नगरसेवक रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, सुनीता खंडागळे आणि गोळवली येथील ‘देशमुख होम्स’ गृहसंकुलातील रहिवासीही उपस्थित होते.