शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांना सापडली शिक्षणाची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:01 IST

रस्त्यांवर फिरणारी, रेल्वे व बस स्थानकांवर राहणारी तसेच झोपडपट्टीतील तीन हजार मुलांना हेरून रॉबिनहूड अकादमी या सामाजिक संस्थेने २०१४ पासून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

 - मुरलीधर भवार कल्याण : रस्त्यांवर फिरणारी, रेल्वे व बस स्थानकांवर राहणारी तसेच झोपडपट्टीतील तीन हजार मुलांना हेरून रॉबिनहूड अकादमी या सामाजिक संस्थेने २०१४ पासून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने मुलेही शिकू लागल्याने संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.रस्त्यांवर अनेक निराधार मुले फिरत असतात. रेल्वे, बस स्थानके, फलाटांवर त्यांचे वास्तव्य असते. याशिवाय झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी अनेक मुलेही शिक्षण घेत नाहीत. तर, अनेक मुले विविध कारणास्तव शाळेत जात नाहीत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सरकारचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. तर, सरकारच्या शैक्षणिक योजना प्रभावीपणे राबवण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. त्यावर नामी तोडगा काढण्याचे काम संस्थेने २०१४ पासून सुरू केले आहेत.संस्थेचे जवळपास एक हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक व कार्यकर्ते मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या उपनगरात काम करत आहेत. ते साप्ताहिक सुटीचा फावला वेळ रॉबिनहूड अकादमीला देतात. रेल्वेस्थानक परिसर व फलाट, झोपडपट्ट्यांमधील शाळेत न जाणारी मुले ते प्रथम हेरतात. दोन ते तीन दिवस सतत पाहणी केल्यावर शाळाबाह्य मुले कोणती हे त्यांच्या लक्षात येते. कार्यकर्ते त्यांना गाठून शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. त्यामुळे ही मुले शिकण्यासाठी तयार होतात. स्टेशन परिसर, झोपडपट्टी येथे योग्य व स्वच्छ जागा पाहून अशा मुलांना शनिवार व रविवारी शिकवण्याचे काम कार्यकर्ते करतात. मुलांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. त्यांची पुढे शिकण्याची इच्छा असल्यास त्यांना पाठपुस्तकाप्रमाणे अभ्यासक्रम शिकविला जातो. सध्या तीन हजार मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत. त्याचा फायदा त्याना त्यांच्या आयुष्यात होणार आहे.> निरक्षरतेला दूर सारण्याचे कामनिरक्षरतेला दूर सारणारा ‘रॉबिनहूड’ त्यांना आजच्या आधुनिक जगात मिळाला आहे. हेच त्यांच्या पुढील आयुष्याला दिशा देणारे ठरणार आहे. दीपक सिंग हे संस्थेचे समन्वयक आहेत. तर, कल्याण-डोंबिवली परिसरात प्रतिक शुक्ला व कृतिका तिवारी हे दोघे पाहत आहेत.प्रतिक हा शालेय शिक्षण घेतानाच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. त्याची ही बाब उल्लेखनीय आहे.