शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा सोमवार पासून हॉटेल आणि पार्सल सेवा बेमुदत बंद; हॉटेल व्यावसायिकांचा राज्य सरकाराला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:27 IST

ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यावासायिकांना बुधवारी या विरोधात शांततेच्या मार्गाने आपआपल्या हॉटेलमध्ये आंदोलन केले. परंतु यावेळी जर रविवार र्पयत हॉटेल आणि रेस्टॉरेन्टची वेळ वाढवून दिली नाही तर सोमवार पासून सर्व हॉटेल बेमुदत बंद केली जातील तसेच पार्सल सेवाही बंद करु असा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिला.राज्य शासनाने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात कोरोना र्निबध शिथील केले आहेत. त्याची अंमलबजावणी ठाणो जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झाली आहे. परंतु हे र्निबध शिथील करीत असतांना मॉल,मल्टीप्लेक्स आणि हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय करण्यात आला आहे. दुकानांसाठी रात्री १० वाजेर्पयतची वेळ देण्यात आली आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांसाठी चार वाजेर्पयतचीच वेळ निश्चित करण्यात आली असून ५० टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील तब्बल ७१५ हॉटेल चालकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बुधवारी या निर्णयाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.

ठाणे महापालिकेने देखील आद्यादेश काढून काय सुरु राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सांयकाळी चार वाजेर्पयत 5क् टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच रविवारी हॉटेल पूर्णपणो बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. पुन्हा र्निबध कठोर करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोटय़ा मोठय़ा हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरुन कामासाठी आणण्यात आले आहेत.

र्निबध शिथील होत असल्याने त्याचा फायदा आम्हालाही होईल या आशाने गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बील, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसियांकाचे म्हणने आहे. इतर व्यवसायांना सवलत देण्यात आली आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांचे धंदाच दुपार नंतर सुरु होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपार नंतर रात्री १० र्पयत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. किंवा सांयकाळी ६ ते रात्री १२ वाजेर्पयत परवानगी द्यावी अशी मागणीही केली आहे. त्यामुळे रविवार र्पयत आम्ही वाट बघणार आहोत, परंतु तो र्पयत निर्णय आला नाही तर सोमवार पासून हॉटेल पूर्णपणो बेमुदत बंद ठेवली जातील, तसेच पार्सलची सेवाही बंद असेल असा इशाराही हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेhotelहॉटेल