शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘समृद्धी’ला विरोध मावळला, कल्याण तालुक्यात जमीन देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:43 IST

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.

टिटवाळा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, दानबाव, उतणे, नडगाव, पितांबरेपाडा, चिंचवली, राया, निंबवली, गुरवली या गावांतील १०८ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गात बाधित होत आहे. त्यामुळे शेतजमिनी न देण्यासाठी संघर्ष समिती आणि शेतकरी यांनी अनेकदा तीव्र विरोध केला होता.परंतु, राज्य सरकारकडून बाधित शेतकºयांना २८ नोव्हेंबरपासून जमिनीच्या भावाचा गुणांक एकऐवजी दोन दिला जात आहे. त्यामुळे अडीचपटीचा भाव एकदम पाचपट झाला आहे. प्रतिहेक्टरनुसार निंबवलीत एक कोटी ५५ लाख रुपये, राया येथे तीन कोटी एक लाख, गुरवली आणि चिंचवलीत दोन कोटी ३३ लाख, पितांबरे येथे एक कोटी २२ लाख, नडगाव येथे एक कोटी २६ लाख, उशीद येथे एक कोटी ७३ लाख रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार झाले आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळपासूनच कल्याण येथील दुय्यम सहनिबंधक कार्यालयात गर्दी करत खरेदीखत करण्यास सुरुवात केली आहे.मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीखतासाठी तयार झाले आहेत, अशी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व तहसीलदार अमित सानप यांनी दिली.