शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्यांचा विरोध - जगदीश पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:47 IST

माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही.

कल्याण, दि.14 - माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. तोच दुजाभाव आजर्पयतच्या सत्ताधा-यांनी हिंदीच्या बाबतीत केला आहे. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणतो. पण तिला अद्याप राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला जाऊ नये यासाठी दाक्षिणात्यांचा विरोध आहे,अशी खंत मुंबई हिंदी भाषा सभेचे सदस्य जगदीश पाटील यांनी येथे व्यक्त केली. अखिल हिंदी भाषी संस्थेतर्फे हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावचा संदेश देत रॅली काढण्यात आली होती.या वेळी पाटील यांनी उपरोक्त खंत व्यक्त केली. पाटील म्हणाले की, आज हिंदी दिन आहे. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी हिंदी भाषा बोलली पाहिजे. मातृभाषा मराठी असली तरी हिंदीलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. हिंदी भाषेच्या वेगवेगळ्य़ा विषयांच्या परिक्षा होत असतात. त्या परिक्षा देऊन विद्याथ्र्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे. शाळेमध्ये हिंदी दिनानिमित्त निबंध आणि वकतृत्व स्पर्धा घेतल्या पाहिजेत. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणत असलो तरी तिला अजून ही राजभाषेचा दर्जा मिळालेले नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्य लोक विरोध करीत आहे. मातृभाषेला स्वीकारणो जसे गरजेचे आहे. तसेच देशाची प्रमाणित भाषा असावी. संपूर्ण भारतातून हिंदीला राजभाषाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.     शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी अभ्यासक्रमात हिंदी विषय हा असतोच. हिंदीविषयी गोडी निर्माण व्हावी आणि सर्वधर्मसमभाव मुलांमध्ये रूजावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत पाचवी ते नववीचे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुस्लीम, हिंदू, बौदध, पंजाबी, मराठी, गुजराती  भाषिकांची वेशभूषा विद्याथ्र्यानी परिधान केली होती. शिवाजी चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सहजानंद चौक, आग्रा रोड, लालचौकी, शारदा मंदिर या मार्गी रॅली गेली. शारदा मंदिरात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मानवअधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज हुड्डा, हिंदी लेखक ओमप्रकाश पांण्डेय आदी मान्यवर उपस्थित होते.     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष गुप्ता, सचिव संतोष पाठक, आर. डी. पाटील, शारदा मंदिर स्कूलचे सहाय्यक शिक्षक उमेश काळे, सरस्वती विद्यालयाचे पर्यवेक्षक अंकुर आहेर यांनी मेहनत घेतली.