शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५१३ रुग्ण सापडले; १६ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 20:37 IST

उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. सोमवारी फक्त ५१३ रुग्ण  सापडले असून १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता दोन लाख १२ हजार ६४६ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ३७१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात १५६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४६ हजार ९९८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १५८ झाली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात ८८ रुग्ण नव्याने आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५० हजार २८२ रुग्ण बाधीत असून एक हजार सात मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले  असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे. भिवंडी मनपा. परिसरात पाच रुग्ण नव्याने सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. येथे पाच हजार ९२४ बाधीतांची तर, ३३५ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ५९ नवे रुग्णं आणि दोन मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २२ हजार ७३६ बाधितांसह ७२३ मृतांची नोंद झाली आहे.  अंबरनाथ शहरात २२ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. तर,   एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता सात हजार ३५४ बाधितांसह मृतांची संख्या २६९ नोंदवण्यात आली आहे. बदलापूर परिसरामध्ये २० रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण सात हजार ३९४ झाले आहेत. आज एकही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ३१ रुग्णांचा आज शोध लागला असून तीन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ९०९ बाधीत झाले असून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या