शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ५१३ रुग्ण सापडले; १६  मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 20:25 IST

ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

ठळक मुद्देठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत असून सोमवारच्या रुग्ण संख्ये प्रमाणेच मयतची संख्या मंगळवारी कायम राहिली आहे. जिल्ह्यात ५१३ रुग्ण सापडले असून फक्त १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख १३ हजार  १५९ रुग्ण नोंदल्या गेले आहेत. तर, मृतांची संख्या पाच हजार ३८७ झाली आहे.  ठाणे शहरातून १५२ रुग्णांची नोंद झाली. आता या शहरात ४७ हजार १५२ बाधीत रुग्ण झाले आहेत. तर,  एकाचा मृत्यू झाल्याने एक हजार १५९ जणांच्या मृत्यू नोंदले गेले आहे. कल्याण - डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात ५० हजार ३७८ बाधीत झाले असून आजपर्यंत एक हजार आठ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर परिसरात १९ बाधितां असून एकाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत बाधीत रुग्ण दहा हजार २७८ झाले असून ३४० मृत्यूची संख्या आहे. भिवंडीला १७ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ९४१ असून मृतांची संख्या ३३५ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३५ रुग्णांची तर, दोन मृतांची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची २२ हजार ७७१ झाली असून मृतांची संख्या ७२५ आहे. 

अंबरनाथमध्ये पाच रुग्णांची नव्याने वाढ. तर, आज दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. आत बाधितांची संख्या सात हजार ३५९ झाली असून मृत्यू २७१ झाले आहेत. बदलापूरला २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ४१४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ९८ मृत्यूची संख्या आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ५६ रुग्णांची आणि सात मृत्यूची नोंद झाली आहे. आता बाधीत १६ हजार ९६५ आणि मृत्यू ५४० झाले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या