शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एक हजार हेक्टरएवेजी केवळ शंभर हेक्टरवर फळझाड लागवड; शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 16:47 IST

मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली

ठळक मुद्देयंदाही शेतक-यांच्या हिताचे सुमारे एक हजार ६७४ फळबाग लागवडीच्या कामास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीनी वेळीच लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना नरेगाच्या योजनेचा शंभरटक्के लाभ मिळवून देण्याची अपेक्षा

ठाणे : महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) उपक्रमाखाली मागील वर्षी सुमारे एक हजार हेक्टर शेतीमध्ये फळ लागवडीचे नियोजन असताना जिल्ह्यात केवळ १०० हेक्टरवर ही योजना राबवण्यात आल्याचे जि.प.च्या सभेत निदर्शनात आले. या योजनेचा लाभ देणारे नरेगा कार्यालयातील कृषी अधिकारीच सतत गैरहजर असल्याची बाब इच्छुक शेतक-यांनी निदर्शनात आणून दिली आहेत.नरेगाव्दारे शेती उपयुक्त विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना नरेगाकार्यालयाकडून सुयोग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. यासाठी इच्छुक शेतकरी ठाणे जिल्हा परिषदेच्या नरेगा कार्यालयास भेट देतात. मात्र शेती संबंधीच्या या उपक्रमाची माहिती देण्यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी गैरहजर असल्याचे निदर्शनात आले आहेत. यामुळे मागील वर्षाच्या सुमारे एक हजार हेक्टरवरील फळबाग लागवडीसह रोप वाटीका व वृक्ष लागवडीचा लाभ शेतकºयाना घेता आली नसल्याची खंत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली आहे.नरेगाव्दारे यंदाही शेतक-यांच्या हिताचे सुमारे एक हजार ६७४ फळबाग लागवडीच्या कामास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. या कामासह ४०८ वृक्ष लागवडीचे आणि दीडशे रोपवाटीकांची काम करण्यास जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली आहे. लाखो रूपयांची ही काम कृषी अधिका-यांमार्फत जिल्ह्यात राबवणे अपेक्षित आहे. या दुर्लक्षितपणा विरोधात जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीनी वेळीच लक्ष केंद्रीत करून शेतक-यांना नरेगाच्या योजनेचा शंभरटक्के लाभ मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार