शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ आश्रमशाळेत राहून कृषी अधिकाऱ्यांकडून पायंडा!

By सुरेश लोखंडे | Updated: September 2, 2022 19:16 IST

राज्य शासनाने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू केला आहे.

ठाणे: राज्य शासनाने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांसमवेत तीन दिवस राहून त्यांचे सुख, दु:ख, अडीचणी, त्यावरील उपाय आदीं जाणून घेणार आहे. या दौर्याप्रसंगी आग्रह केला तरी शेतकऱ्यांच्या घरी, अन्यत्र कोठे रात्रीचे वास्तव करून टीका ओढवून न घेता या उपक्रमाच्या पहिल्याच दिवसापासून सर्व कृषी अधिकाऱ्यांची स्वतः रात्रीच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा आश्रमशाळेत राहून पायंडा घालून दिला आहे, असे कोकण विभागीय कृषी उपायुक्त अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.

या उपक्रमास अनुसरून लोकमतने ‘बर्मुडा, टीशर्ट घालून ‘साहेब’ राबणार शेतात’ या मथळ्याखाली २ सप्टेंबर रोजी वृत्तप्रसिध्द करून या दौऱ्याातील अधिकारी फार्म हाऊसमध्ये राहून दौरा पूर्ण करणार की काय अशी शंका व्यक्त केली होती. मात्र अशी शंका कूशंका येणार असल्याचे आधीच लक्षात घेऊन या उपक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी एक दिवस आधीच म्हणजे ३१ आॅगस्टला कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याामधील केवनाळ-सूर्यमाळ येथील आश्रम शाळेत व विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्रीचा मुक्कम केला, असे माने यांनी लोकमतच्या लक्षात आणून दिले.   शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, विविध समस्याा प्रशासनाने समजून घेत त्यावर कोणत्या उपाययोजना,धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी राज्य शासनाने प्रशासनातील राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना  आता महिन्यातून तीन दिवसव महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकºयांनी महिन्यातून एक दिवस शेतकºयांसोबत शेतात घालवायचा आहे. गावांना भेटी द्यायच्या आहेत. यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’हा उपक्रम १ सप्टेंबर  ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीसाठी सुरू केला आहे. पण हा उपक्रमही अधिकारी पिकनिक दिन किंवा शेतावरील सहल म्हणून घालवतील असे लोकांमध्ये ऐकायला  मिळत आहे. पण कृषी विभागाच्या या आधीकाºयांनी पहिल्या दिवसांपासूनच शेतकºयांच्या घरी, किंवा फार्म हाऊसमध्ये न राहता गांवातील शाळेत रात्री वास्तव्याला राहून कर्तव्य बजावण्याचा पायदा या उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केला असल्याचे माने यांनी लोकमतला सांगितले.‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’या उपक्रमाचा पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागामधील मोखाडा तालुक्यातील सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी रात्री मुक्काम केल्याचे वास्तव छायाचित्र.

टॅग्स :thaneठाणे