शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात तृतीय पंथीयसाठी कल्याण महामंडळ बनणार - आ. सरनाईक

By धीरज परब | Updated: September 12, 2022 20:37 IST

राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते.

मीरारोड - उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी ' तृतीयपंथी कल्याण महामंडळ ' स्थापन करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते. त्यांना शिक्षण , रोजगार वा व्यवसाय मध्ये स्थान दिले जात नसल्याने नाईलाजाने भीक मागण्याशिवाय त्यांच्या कडे पर्याय नसतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची कुचंबणा होते. सरकारी नोकऱ्यां मध्ये आरक्षण, पोलीस ठाण्यात स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी त्यांच्यासाठी स्वतंत्र बोगी, सरकारी अर्जामध्ये स्त्री, पुरूष याप्रमाणेच किन्नर असा तिसरा कॉलम असावा, यासह रोजगार, घर, शिक्षण आदी बाबतच्या त्यांच्या अनेक मागण्या संघटनाच्या वतीने केल्या जात आहेत या कडे आ . सरनाईक यांनी लक्ष वेधले.

तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने ’उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची“ स्थापना केली आहे . त्याच धर्तीवर किन्नरांच्या कल्याण व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण, रोजगार, घर योजनांसाठी महाराष्ट्रात सुद्धा ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन होणे आवश्यक आहे. किन्नरांच्या मागण्या व  त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा बनविणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत महामंडळाची गरज असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते असे आ. सरनाईक म्हणाले . 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकTransgenderट्रान्सजेंडर