शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

आता जातीयवादी इतिहास लिहिला जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 01:14 IST

होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

ठाणे : ऐतिहासिक लेखन करत असताना लेखकाची निर्मिती हीच महत्त्वाची असते. काही ठिकाणी तो तर्क देत असतो. इतिहास हा विषय असे आपल्या मनावर शालेय जीवनापासून बिंबवले जाते. त्याला सरकार व शिक्षण खाते जबाबदार आहे, असे डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितले. मुलांना सनावळीत अडकवून न ठेवता इतिहास हा विषय रंजक व गोष्टीवेल्हाळ पद्धतीने शिकवला पाहिजे. रहस्य व साहसकथा वाचल्यावर वाचक इतिहासाच्या पुस्तकाकडे वळतो. ओगले यांनी गांधी हत्या हे पुस्तक लिहिले आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचले पाहिजे. इतिहासाने जातीपातीमध्ये फाटाफूट होणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल शेवडे यांनी यावेळी केला. ओगले यांचे महाराज यशवंतराव होळकर हे पुस्तक वाचले पाहिजे. होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, ‘व्यास’चे अध्यक्ष निलेश गायकवाड, मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश भडसावळे व प्रास्ताविक गायकवाड यांनी केले.

आपल्याकडील इतिहासलेखनाला दोन बाजू आहेतएक इतिहास ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे. दुसरा देशीय इतिहासकारांनी लिहिला आहे. आता जातीयवादी इतिहास लिहिला जात आहे. इतिहासकारांनी इतिहासातील ही जळमटे दूर केली पाहिजेत. ही जबाबदारी इतिहासलेखन करणाऱ्यांची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे केले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय व व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचा पुस्तक आदानप्रदान महोत्सव संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने लेखक अनंत ओगले लिखित महाराज यशवंतराव होळकर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी उपरोक्त विधान केले.

मोदी अभ्यासाचा विषयमोदी हा अभ्यासाचा विषय आहे. मोदींनी २०१४ पूर्वीच जातीपातीचे राजकारण सोडले आहे. मोदींना ३०० जागा मिळणार, हे पत्रकारांना समजले नाही. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याऐवजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात थेट जनतेशी संवाद साधत मतदारांना बांधून ठेवले. मोदींनी प्रचंड विरोध केल्याने ते अधिक स्ट्राँग झाले, असे शेवडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी