शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

भिवंडीत नऊ महिन्यांत ४,४६१ जणांना श्वानदंश, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:06 IST

कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.

भिवंडी : कामतघर-फेणेपाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर आठ वर्षांच्या मुलाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडून जीव घेतल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. त्याच वेळी गेल्या नऊ महिन्यांत भिवंडीत ४,४६१ जणांना कुत्र्यांनी चावे घेतल्याने त्यांच्यावर रेबीजची लस टोचून घेण्याची वेळ आल्याची माहिती उघड झाली आहे.पालिकेच्या अर्थसंकल्पात कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दरवर्षी २५ लाखांची तरतुद केली जाते, पण स्वच्छता व आरोग्य विभागाने २०१२ पासून निर्बीजीकरणाचे काम बंद केले. पालिकेची १५ शहरी आरोग्य केंद्रे शहरात ठिकठिकाणी असली, तरी तेथे रेबीजची लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला आरोग्य केंद्रातील डॉक्टर इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवितात. कुत्रा चावण्याच्या वाढणाºया घटना पाहता वैद्यकीय अधिकारी विद्या शेट्टी यांनी सर्व आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध करून देण्याची गरज होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. इंदिरा गांधी रूग्णालयात जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१७ पर्यंत ४,२१६ श्वानदंशाच्या रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात १७ तारखेपर्यंत २४५ रूग्णांना श्वानदंशामुळे रेबीजची लस दिल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने २००५-०६ मध्ये निविदा काढून पनवेलच्या राज्य कृषी व पशुवैद्यकीय तांत्रिक कुशल सेवा संस्थेमार्फत २००७ पर्यंत ३,९५७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. २००८ ते २०११ च्या मार्चपर्यंत अंबरनाथ अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थेने १८,९५९ कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. त्यानंतर मात्र हे काम बंद झाले.स्वच्छता व आरोग्य विभागातील निरीक्षकांच्या सर्र्व्हेनुसार शहरात सध्या ४,७५३ भटके कुत्रे आहेत. हा आकडा चुकीचा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्या आधारे त्यांनी निर्बीजीकरण झालेल्या कुत्र्यांच्या संख्येबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.