शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नव्या प्रभाग समितीला अधिकारी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:17 IST

विभागातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी तेथे नव्याने दिवा प्रभाग समिती सुरू करण्यात आली आहे. परंतु, या प्रभाग समितीत अधिकारी मात्र जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे

ठाणे : विभागातील वाढत्या समस्या सोडवण्यासाठी तेथे नव्याने दिवा प्रभाग समिती सुरू करण्यात आली आहे. परंतु, या प्रभाग समितीत अधिकारी मात्र जाण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे. काही अधिकाºयांच्या २० दिवसांपूर्वी आॅर्डर काढूनदेखील त्यांनी तेथे जाणे नापसंत केले आहे. त्यामुळे दिव्याला प्रभाग समिती मिळूनही अधिकाºयांअभावी तेथील समस्या कशा सुटणार, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे.दिव्याची लोकसंख्या आज झपाट्याने वाढत आहे. येथील अनधिकृत बांधकामांची वाढती संख्या पाहता तेथे देण्यात येणारे रस्ते, पायवाटा, गटारे, वीज, पाणी आदींच्या अपुºया सुविधांमुळे हा परिसर अनेक समस्यांनी ग्रासला आहे. स्थानिक नगरसेवक येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार प्रयत्नशील असल्याचे दिसते. परंतु, त्यांनादेखील फारसा प्रतिसाद मिळत नाही. दरम्यान, आता तर मागील एक ते दीड वर्षापासून या भागात विकासाची गंगा वाहू लागली आहे. येथील पाणीपुरवठा वाढवण्यात आला आहे. रस्ते, पायवाटा, मोठे रस्ते यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवाय, विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रस्तावदेखील मंजूर केले आहेत. तसेच या भागाला प्रभाग समिती मिळावी, अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून रहिवाशांची होती. मालमत्ताकर, पाणीकर आदींसह इतर काही पालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांसाठी येथील रहिवाशांना मुंब्रा प्रभाग समितीवर अवलंबून राहावे लागत होते.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका