शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

अर्जांसाठी अमावस्या आली आड

By admin | Updated: January 28, 2017 02:47 IST

युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे.

ठाणे : युती तुटली आणि आघाडीची बोलणी अद्यापही आठ जागांवर अडलेली असली तरी ठाण्यात निवडणुकीचा माहोल तयार झाला आहे. निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. परंतु अमावस्या असल्याने एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाने दिली. ३ फेबु्रवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. मंगळवारच्या गणेश जयंतीनंतर अर्ज भरण्यास सुरूवात होईल. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचे बहुतांश अर्ज शेवटच्या दोन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपासून छोटे पक्ष, अपक्षांचेच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइंचे गट, एमआयएम आणि बंडखोरांचे अर्ज शेवटच्या दोन दिवसांत भरले जाण्याची शक्यता आहे. अमावास्येचा दिवस अशुभ असल्याकारणाने नाकारला असला तरी गणेश जयंतीचा चांगला मुहूर्त किती लाभतो, हे येणारा काळच ठरवेल. (प्रतिनिधी)