शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:30 IST

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.

कल्याण : नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीत नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी, शिवसेनापुरस्कृत उमेदवार तेजश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी नेवाळीत शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.धावपट्टीसाठी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून शेतकºयांनी जून महिन्यात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली होती. यावेळच्या दगडफेकीत पोलिसांसह २६ जण जखमी झाले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छºर्याच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला. त्यात शेतकरी जखमी झाले होते. नंतर वेगवेगळ्या गावातील शेतकºयांचे अटकसत्र राबवण्यात आले. संघर्ष समितीने वारंवार संरक्षणमंत्री, जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पण कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी जाधव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही उपस्थित होते.संपूर्ण ताकदीने शेतकºयांच्या पाठीशी-कोणताही निर्णय न झाल्याने नेवाळीतील शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे.आता निवडणुका झाल्यानंतरही शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. जाधव यांनी पक्षप्रमुखांना शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा तपशील दिला. तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी नेवाळीतील शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना