शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बर्थडेत न आल्याच्या रागातून तरुणांचा खून, आरोपीला अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार, कुटुंबाचा पवित्रा

By सदानंद नाईक | Updated: October 10, 2023 18:50 IST

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर: बर्थडेला न आल्याच्या रागातून मित्राने पोटात चाकूने वार केलेल्या प्रदीप वर्मा या तरुणांचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलांच्या खुन्याला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वडीलासह नातेवाईकांनी घेतल्याने, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर पाण्याच्या टाकी परिसरात रामबाबू वर्मा हे कुटुंबासह राहतात. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांचा प्रदीप नावाचा मुलगा घराबाहेर उभा असतांना ओळखीचा मित्र लोलो उर्फ सोहेल खान याने बर्थडे पार्टीला आला नाही, या रागातून प्रदीप वर्मा या तरुणांच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच त्याला कोणी बचावासाठी आलातर, मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. 

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी प्रदीप यांच्यावर प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केल्यानंतर, खाजगी रुग्णालयात हलविले. १९ दिवसांच्या झुंजीनंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वडील रामबाबू यांच्यासह नातेवाईकांनी जो पर्यंत पोलीस आरोपीला अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.

तसेच उपचारावर ७ ते ८ लाख रुपये खर्च करूनही मुलगा न वाचल्याची खंत वडील रामबाबू वर्मा यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला आला नाही यारागातून ओळखीच्याच मित्राने प्रदीप वर्मा या तरुणांचा खून केल्याने, गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलीसांनी घटनेच्या १९ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक केली नसल्याने, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी