शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

मुंबई मनपाने शहापूरचा विकास करावा - मोते

By admin | Updated: November 15, 2016 04:30 IST

मुंबईकरांची तहान भागवून मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुका महानगरपालिकेने दत्तक घेणे अपेक्षित असून शहापूरचा विकास करणे

आसनगाव : मुंबईकरांची तहान भागवून मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुका महानगरपालिकेने दत्तक घेणे अपेक्षित असून शहापूरचा विकास करणे पालिकेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष केले असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी घेतला आहे. याबाबत, आमदार रामनाथ मोते यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून शेवटचा अल्टीमेटम दिला आहे.शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा ही जलाशयाची धरणे असून त्याचा पाणीसाठा मुंबईची तहान भागवण्यासाठी केला जातो. याच तालुक्यात अजून दोन मोठी धरणे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी अनेक गावे प्रकल्पग्रस्त असून त्यांना अद्यापही सोयीसुविधा, नोकऱ्या, शैक्षणिक सुविधा, उत्तम रस्ते व सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची व्यवस्था करणे मुंबई मनपाचे नैतिक कर्तव्य असून या बाबतीत शहापूर तालुका आजही विकासापासून वंचित आहे. तालुक्यातील गावांमध्ये, वाड्यावस्त्यांवर रस्ते, पाणी, शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा प्रशासन पुरवू शकले नाहीत. (वार्ताहर)