शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

कोंडी फुटता फुटेना

By admin | Published: January 11, 2017 7:09 AM

वाहतूक नियंत्रण विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही शहरात ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

डोंबिवली : वाहतूक नियंत्रण विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू असतानाही शहरात ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, कोंडी फुटत नसल्याने हा सप्ताह नेमका कशासाठी आहे, असा सवाल वाहनचालकांकडून होत आहे. शहरातील इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, फडके रोड, केळकर रोड, चिपळूणकर रोड, मानपाडा रस्त्यावरील चाररस्ता, शिरोडकर हॉस्पिटल, गावदेवी मंदिर परिसर, स्टार कॉलनी, शिवाजी उद्योगनगर, शनी मंदिर चौकात कोंडी होत आहे. त्याचबरोबर ठाकुर्ली रेल्वे फाटक, बँक परिसर, हनुमान मंदिर परिसर तसेच एमआयडीसी भागासह पश्चिमेला दीनदयाळ रोड आणि कोपर भागात, उड्डाणपूल आदी ठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी तर त्याचा फटका अधिक बसतो, असे राजाजी पथ येथील रहिवासी हेमंत गोलतकर, टाटा पॉवर लेनजवळील रहिवासी हेमंत दातार यांनी सांगितले.शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहनांमुळे कोंडीत वाढ होते. रेती वाहून नेणारे ट्रक, अन्य वाहने ठिकठिकाणी रस्ते अडवतात. त्यात स्कूल बस, केडीएमटीच्या बस, अत्यावश्यक सेवा भरडल्या जातात. (प्रतिनिधी)