शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा केडीएमसीवर बिऱ्हाड मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:00 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी आदिवासी बांधवांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंबडेकर उद्यानापासून काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले शहरी लोकवस्ती वाढत आहे. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून महापालिका हद्दीत 25 आदिवासी पाडे आहे.या आदिवासीपाड्यांना महापालिकेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. कायदा करून देखील आदिवासी पाड्यातील मुलाना शिक्षणाची सोय नाही. अनेक बिल्डरांनी आदिवासी बांधवांच्या जागेवर कब्जा करून त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले आहे. महापालिका त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव  रस्त्यावर आले आहेत. आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या विविध मागण्यासाठी मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, येत्या पंधरा दिवसा सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले. पंधरा दिवसात आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यास दिरंगाई केल्यास आदिवासी बांधव पुढच्या वेळी आक्रमक होतील, असा इशारा बाळाराम भोईर यांनी दिली आहे.