शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:40 IST

कल्याण -ठाणे, कल्याण, अंबरनाथ ग्रामीण भागात भात पिकांचे सर्वाधिक नुकसान

डोंबिवली : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजवला असून भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील भात पिकांचे झालेले नुकसान पाहून शासनाने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यात भात पिकांचे सर्वाधिक उत्पादक शेतकरी घेत असतात.यंदा परतीच्या पावसाने ग्रामीण भागात वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्यानं भात पीक शेतात कोसळली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीक आज परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील भात शेतीचे झालेले नुकसान पाहता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलagricultureशेतीthaneठाणे