शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 18:40 IST

कल्याण -ठाणे, कल्याण, अंबरनाथ ग्रामीण भागात भात पिकांचे सर्वाधिक नुकसान

डोंबिवली : परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाहाकार माजवला असून भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील भात पिकांचे झालेले नुकसान पाहून शासनाने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठाणे जिल्ह्यात भात पिकांचे सर्वाधिक उत्पादक शेतकरी घेत असतात.यंदा परतीच्या पावसाने ग्रामीण भागात वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्यानं भात पीक शेतात कोसळली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पीक आज परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील भात शेतीचे झालेले नुकसान पाहता तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलagricultureशेतीthaneठाणे