शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा उठाव होता की ठराव, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सवाल

By अजित मांडके | Updated: October 6, 2022 18:27 IST

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ठाणे :

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान बाप मुख्यमंत्री माझा मुलगा आणि नातू नगरसेवकाच्या तयारीत अशी टीका केली होती. मात्र असे कुणाच्याही घरापर्यंत जाणे चुकीचे असल्याचे मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बोलण्याच्या ओघात शब्द निघाले असतील. परंतु प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्नी एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रि या ऐकली तर त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झाले. मात्र  मुख्यमंत्र्यांची ही दीड वर्षापासून प्लॅनिंग होती का? की हा उठाव होता की ठराव होता? असा सवाल उपस्थित केला आहे.

दसरा मेळाव्याची दोन्ही भाषणो आम्ही बघितली, परंतु त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, परंतु गर्दी आणि दर्दी नागरीक हे राज ठाकरे यांच्या पाडव्याच्या मेळाव्यातच दिसतात. राज ठाकरे यांच्याकडे ती ताकद असल्याचेही ते म्हणाले.  सेनेचे जे दोन गट झालेले आहेत, त्यामुळे जे वातावरण तयार झाले किंवा राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यामुळे मराठी माणूसच कुठेतरी गोंधळलेल्या परिस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अशा लोकांना एकत्न आणण्याची ताकद फक्त राज ठाकरे यांच्याकडे आहे. राज ठाकरे यांच्याकडे अभ्यास आणि विचार आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात या चांगल्या गोष्टी नाहीकाही लोक इव्हेंट साजरे करतात, काही लोक डोके मोजून मतदान करतात काही लोक खोके मोजून मतदान करतात. त्यामुळे लोकांनी यातून आता काहीतरी शिकले पाहिजे. मात्र राज्याच्या राजकारणासाठी हे चांगले संकेत नसल्याचे ते म्हणाले. एक मराठी माणूस म्हणून मला हे न पटणारे आहे.दिवा भागात पुलाचे काम सुरू असल्याने तेथील काही लोक बाधित होत असल्याने तसेच पुलाच्या उतरण्याच्या दिशेला कुठलीही जोड (कनेटीव्हीटी) दिसत नाही. या संदर्भात गुरुवारी पाटील हे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व शहर विभागातील अधिका:यांची भेट घेतली.  अधिका:यांना जर मुक्त हस्ते काम करण्याची संधी दिली तर अधिकारी काम करतात. परंतु जिथे मत मिळतात तेथेच कामे करा असे सांगितले गेले तर शहराची अवस्था वाईट होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नवीन आयुक्तांनी अधिका:यांना मुक्त हस्तपणो काम करण्याची संधी दिली तर ठाणो देखील नवीमुंबईसारखे चांगले होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटील