शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:26 IST

उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

 अंबरनाथ : उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीला लागून असलेल्या रस्त्याच्या शेजारी काही कारखाने सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीन्स धुण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन खड्डे करून जमिनीत मुरवण्याचे काम सुरू केले आहे. या बेकायदा कारखान्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अंबरनाथमधील काकोळे गावाला जाणाºया रस्त्यावर काही कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांत जीन्स तयार करण्यात येतात. जीन्सला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पाणी नष्ट करण्यासाठी कारखान्यांच्या शेजारी मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्ये रासायनिक पाणी टाकण्यात येते. उल्हासनगरमध्ये वालधुनी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे.उल्हासनगरमधील कंपन्या अडचणीत आल्याने अनेक कारखाने आता अंबरनाथमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पाले गाव परिसरात काही कारखाने आलेआहेत. तर, काकाळे गावाजवळ काही कारखाने स्थलांतरित झाले आहे.या ठिकाणी प्रदूषित पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे. हे कारखाने उभारताना कोणतीच परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर, प्रदूषित पाणी हे थेट उघड्यावर कसे टाकले जाते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे