शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:26 IST

उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

 अंबरनाथ : उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसीला लागून असलेल्या रस्त्याच्या शेजारी काही कारखाने सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीन्स धुण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन खड्डे करून जमिनीत मुरवण्याचे काम सुरू केले आहे. या बेकायदा कारखान्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अंबरनाथमधील काकोळे गावाला जाणाºया रस्त्यावर काही कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांत जीन्स तयार करण्यात येतात. जीन्सला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पाणी नष्ट करण्यासाठी कारखान्यांच्या शेजारी मोठे खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यांमध्ये रासायनिक पाणी टाकण्यात येते. उल्हासनगरमध्ये वालधुनी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर कारखान्यांवर कारवाई करण्यात येत आहे.उल्हासनगरमधील कंपन्या अडचणीत आल्याने अनेक कारखाने आता अंबरनाथमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पाले गाव परिसरात काही कारखाने आलेआहेत. तर, काकाळे गावाजवळ काही कारखाने स्थलांतरित झाले आहे.या ठिकाणी प्रदूषित पाणी उघड्यावर सोडण्यात येत आहे. हे कारखाने उभारताना कोणतीच परवानगी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर, प्रदूषित पाणी हे थेट उघड्यावर कसे टाकले जाते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे