शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाढीव १०० दशलक्ष पाण्यासाठी महापौरांनी केली पिसे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भातसा धरणातून सध्या २०० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत आहे. ...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भातसा धरणातून सध्या २०० दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध होत आहे. परंतु, शहराला वाढीव १०० दशलक्ष पाणीपुरवठा व्हावा यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार येत्या काही महिन्यांत ठाणेकरांना हे वाढीव पाणी टप्याटप्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. त्यासाठी नवीन पम्पिंग मशीन पिसे येथे बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाचा महापौरांनी शुक्रवारी आढावा घेतला.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची वाढती मागणी पाहता भातसा धरणातून अतिरिक्त वाढीव पाणी घेण्याबाबत युद्धपातळीवर काम सुरू आहे. सद्यस्थितीतील पाणीपुरवठा व नव्याने उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून संपूर्ण महापालिका क्षेत्नातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळेल याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करण्याची सूचना यावेळी म्हस्के यांनी प्रशासनाला केली. याबाबत पालकमंत्नी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सोबत बैठक घेऊन पाणीवाटपाच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.