शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

भिवंडीत प्रचंड वाहतूक कोंडी; वाहन चालकांसह प्रवासी हैराण 

By नितीन पंडित | Updated: July 15, 2024 18:06 IST

या रस्त्या वर महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे ६० लाख रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा बसवलेले आहे.

भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे अंजुर फाटा ते वंजारपट्टी नाका या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक,वाहन चालक,पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी सायंकाळ पर्यंत कायम होती. वाहतूक कोंडीने नागरिकांसह प्रवासी प्रचंड हैराण व त्रस्त झाले होते.या रस्त्या वर महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे ६० लाख रुपये खर्च करून सिग्नल यंत्रणा बसवलेले आहे.परंतु मागील दोन वर्षां पासून ही सिग्नल यंत्रणा कधी सुरूच झाली नाही.तर वाहतूक पोलिसांची मर्यादित संख्या असल्यामुळे प्रत्येक नाक्या नाक्यांवर वाहतूक पोलीस नसल्याने या वाहतूक कोंडीतून भिवंडीकरांची सुटका होणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.याच बरोबर भिवंडी वाडा मनोर रस्त्यावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.भिवंडी शहरातून जाताना शेलार कवाड यादरम्यान सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीTrafficवाहतूक कोंडी