शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी संपामुळे कृषी उत्त्पन्न बाजार समितीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:18 IST

60 हजार रुपयांचे नुकसान

डोंबिवली- शेतकरी संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज केवळ 98 ट्रकच मालाची आवक झाली आहे. बाजार समिताला शेतकरी संपामुळे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. मुंबई, नवी मुंबई बाजार समितीपाठोपाठ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजार समिती गणली जाते. या बाजार समितीत दिवसाला 15 पेक्षा जास्त ट्रक माल येतो. हे ट्रक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन येतात. कालपासून शेतकरी संप सुरु झाला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी बाजार समितीला फारसा  फटका बसला नाही. मात्र, आज संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून 78 ट्रक माल आला आहे. राज्याबाहेरील 22 ट्रक मालाचे आले आहेत. भाजीपाल्याचे 18 ट्रक व 30 टेम्पो माल आला. पालेभाज्यांचे पाच टेम्पो माल आला. अन्नधान्याचे 12 ट्रक, फुलांचे 9 टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला. एकूण 4 हजार 630 क्विंटल मालाची आवक झाली. निम्याहून कमी आवक झाली आहे. आज केवळ नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा याच भागातून शेतमाल बाजारात दाखल झाला. मालाची आवक कमी झाल्याने बाजार समितीला किमान 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपagricultureशेती