शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

फेरीवाला नोंदणीत मराठींना डावलले? मीरा-भार्इंदरची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:53 IST

मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील आणि मराठी फेरीवाल्यांना डावलले जाईल, असा आरोप जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केला. फेरीवाला धोरणात आधी स्थानिक मराठी माणसांना प्राधान्य द्या, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेकडून रस्ते - पदपथ तसेच ना फेरीवाला क्षेत्रात बसणाºया फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नाही. काही लोकप्रतिनिधी, राजकारणी व पालिका अधिकाºयांसह बाजारवसुली ठेकेदाराचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने फेरीवाल्यांमुळे वाहतूक- रहदारीला होणाºया अडथळ्यांकडेही सुध्दा कानाडोळा केला जातो. बाजारवसुलीच्या फायद्यासह बक्कळ हप्ते मिळत असल्याने शहरात फेरीवाले व हातगाडी वाल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे.उच्च न्यायालयाने फेरीवाला धोरणासाठी फेरीवाला समिती स्थापन करण्याचे आदेश पुन्हा दिल्यानंतर आता महापालिका समिती स्थापन करण्याच्या कामी लागली आहे. यामुळे फेरीवाल्यांसह विविध फेरीवाला संघटना, काही राजकारणी, लोकप्रतिनिधी तसेच ठेकेदार आदी सक्रिय झाले असुन आपापल्या मर्जीतल्या फेरीवाल्यांच्या नोंदणी करण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. यातून फेरीवाल्यांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. यातील बक्कळ आर्थिक फायदा पाहता, स्थानिक भूमिपुत्रांनाा-मराठी माणसांना डावलण्याचा घाट पालिकेच्या संगनमताने काही अमराठी नेते व लोकप्रतिनिधींनी घातल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.शासकीय योजनांसाठी १५ वर्षे वास्तव्याचा दाखला आवश्यक होता. पण फेरीवाल्यांसाठी आधारकार्डही चालणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची नोंदणी आदी पारदर्शक होण्यासाठी स्थानिक मराठी माणसांना समिती-फेरीवाला नोंदणीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी जाधव यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक