शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

लोकमत इफेक्ट : उल्हासनगरातील पाणी टंचाई विभागाची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

By सदानंद नाईक | Updated: March 28, 2024 19:52 IST

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे.

उल्हासनगर : सुभाष टेकडी भागातील दहाचाळ या पाणी टंचाईग्रस्त भागाचा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पाहणी करून जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू करण्याचे आदेश दिले. येत्या काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे आश्वासन लेंगरेकर यांनी नागरिकांना दिले.

उल्हासनगरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. गटारीचे पाईप टाकण्यासाठी सुभाष टेकडी परिसरातील दहाचाळ भागात रस्ते खोदतांना पिण्याची जलवाहिनी फुटली. जलवाहिणीत दगड व माती गेल्याने जलवाहिनीतील पाणी वितरणात अडथळे निर्माण झाले. गेल्या आठवड्या पासून परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, संतप्त महिलांनी नेताजी चौकातील विभागीय पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढून अधिकाऱ्याना घेराव घालत जाब विचारला होता. मोर्चाची बातमी लोकमत मध्ये गुरवारी प्रसिद्ध झाल्याची दखल अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी घेऊन, पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच महिलांच्या समस्या एकून घेतल्या आहेत.

शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्याच्या कामावेळी जलवाहिनी फुटून पाणी टंचाईचा प्रश्न सर्वत्र उभा ठाकत आहे. दहाचाळ येथील फुटलेल्या जलवाहिणीत दगड, माती गेल्याने, जलवाहिनेत अडथळे निर्माण होऊन, ते अडथळे काढण्याचे काम महापालिका करीत आहेत. जलवाहिणीतील अडथळे दूर करून दोन दिवसा पाणीपुरवठा नियमित होणार असल्याचें आश्वासन अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिले. यावेळी नागरिकांनी नव्याने ब्ल्यूलाईन जलवाहिनी टाकण्याची मागणी केली. शहरात भुयारी गटारीच्या योजनेमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर