शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

ठाण्यामुळे वाढला कल्याण, डोंबिवलीचा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:54 IST

अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला.

कल्याण : केडीएमसी हद्दीत लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या स्थिरावली आहे. लॉकडाऊन केले नसते तर कदाचित जास्त रुग्णसंख्या असती. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढवायचे की नाही, याबाबत केडीएमसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, सर्वसामान्यांकडून लॉकडाऊनला तीव्र विरोध होत आहे.अनलॉक-१ मध्ये नागरिक अनावश्यक फिरू लागल्याने दिवसाला ६०० पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले. त्यासाठी केडीएमसीने आरोग्य विभाग व पोलिसांचे मत घेऊन लॉकडाऊन केला. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्याने रुग्णसंख्या ४५० ते ५०० च्या दरम्यान स्थिरावली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास प्राधान्य आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनची पहिली घोषणा ठाणे महापालिकेने केली होती. लॉकडाऊनची मुदतही ठामपाने वाढवली. केडीएमसीने त्याचे अनुकरण केले. त्यामुळे ठामपा आता काय निर्णय घेते, याकडे केडीएमसी लक्ष ठेवून आहे.लॉकडाऊनची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. २० जुलैपासून रिक्षाचालकांना शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश पेणकर, अध्यक्ष, कोकण विभागीय रिक्षा-टॅक्सी महासंघलॉकडाऊनमुळे लक्ष्मी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मनपाने चार महिन्यांपासून दुकाने उघडू दिलेली नाही. आयुक्तांकडे मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही. अन्नधान्य मार्केटला मुभा दिली जाते, मात्र भाजीविक्रेत्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.- मोहन नाईक, पदाधिकारी,भाजीविक्रेता संघटना

टॅग्स :kalyanकल्याण