शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 06:38 IST

मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो

डोंबिवली : मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो तर १५ जण जखमी होतात. हे प्रकार टाळण्याकरिता लोकलचे दरवाजे बंद होतील, अशी व्यवस्था करावी तसेच रेल्वेच्या फे-यांची संख्या वाढवावी, अशी शिफारस करणारा अहवाल ठाणे डिस्ट्रीक्ट रेल्वे पॅसेेंजर असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे बोर्ड यांना पाठवला आहे.शर्मा म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघातामधील मृत्यू जगात कुठेही होत नाहीत. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघावे. सातत्याने सूचना देऊनही रेल्वेच्या वृत्तीत मात्र कोणताही बदल होत नाहीत. अपघाताचे सत्र सुरूच आहे. संघटनेच्या सेफ्टी कमिटीने पाठवलेल्या अहवालानुसार, अपघात होणारे रेल्वे मार्गातील खांब त्वरित हटवावेत. लोकल फेºयांमधील अंतर कमी करून १० मिनिटांवर आणावे. कल्याण बदलापूर, कर्जत तसेच कल्याण आसनगाव, कसारा मार्गावर लोकल फेºया वाढवाव्यात. एक्स्प्रेस मेल रेल्वे गाड्यांच्या धर्तीवर उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या पास व तिकिटांवर विमा कवच मिळावे. रेल्वे रूळ ओलांडणाºयांवर कठोर कारवाई व्हावी आदी सूचना समितीने केल्या आहेत.अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, मृत प्रवाशांच्या वारसांना तातडीने भरपाई मिळावी, रेल्वे क्लेम ट्रिब्युनलची संख्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा. मुंबईची उपनगरीय सेवा लाइफलाइन म्हणून ओळखली जात होती. मात्र सध्या ती डेथलाइन झाली आहे हे योग्य नाही. मुंबईत सर्वसामान्यांचे अपघात कमी करून प्रवाशांचा सुरक्षा कवच द्यावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :localलोकल