शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकलला बसवा स्वयंचलित दरवाजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 06:38 IST

मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो

डोंबिवली : मध्य,पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ८० लाखांहून अधिक प्रवाशांपैकी दररोज सरासरी १२ जणांचा अपघाती मृत्यू होतो तर १५ जण जखमी होतात. हे प्रकार टाळण्याकरिता लोकलचे दरवाजे बंद होतील, अशी व्यवस्था करावी तसेच रेल्वेच्या फे-यांची संख्या वाढवावी, अशी शिफारस करणारा अहवाल ठाणे डिस्ट्रीक्ट रेल्वे पॅसेेंजर असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे बोर्ड यांना पाठवला आहे.शर्मा म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे अपघातामधील मृत्यू जगात कुठेही होत नाहीत. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघावे. सातत्याने सूचना देऊनही रेल्वेच्या वृत्तीत मात्र कोणताही बदल होत नाहीत. अपघाताचे सत्र सुरूच आहे. संघटनेच्या सेफ्टी कमिटीने पाठवलेल्या अहवालानुसार, अपघात होणारे रेल्वे मार्गातील खांब त्वरित हटवावेत. लोकल फेºयांमधील अंतर कमी करून १० मिनिटांवर आणावे. कल्याण बदलापूर, कर्जत तसेच कल्याण आसनगाव, कसारा मार्गावर लोकल फेºया वाढवाव्यात. एक्स्प्रेस मेल रेल्वे गाड्यांच्या धर्तीवर उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या पास व तिकिटांवर विमा कवच मिळावे. रेल्वे रूळ ओलांडणाºयांवर कठोर कारवाई व्हावी आदी सूचना समितीने केल्या आहेत.अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, मृत प्रवाशांच्या वारसांना तातडीने भरपाई मिळावी, रेल्वे क्लेम ट्रिब्युनलची संख्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा. मुंबईची उपनगरीय सेवा लाइफलाइन म्हणून ओळखली जात होती. मात्र सध्या ती डेथलाइन झाली आहे हे योग्य नाही. मुंबईत सर्वसामान्यांचे अपघात कमी करून प्रवाशांचा सुरक्षा कवच द्यावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :localलोकल