शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सरासरी ४५ टक्क्यांपेक्षा कमी साठा धरणांमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:05 IST

आठवड्यातून एक दिवस होत असलेली पाणीकपात कायम ठेवायची की वाढवायची, या निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे.

ठाणे : आठवड्यातून एक दिवस होत असलेली पाणीकपात कायम ठेवायची की वाढवायची, या निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा व सतत वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे धरणांमध्ये सद्य:स्थितीला सुमारे सरासरी ४५ टककयांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.सध्याची कपात कायम ठेवून वाढ मात्र होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाण्याच्या कपातीत वाढ होण्याची शक्यता आठवड्यापूर्वी नाकारली. पण, सततच्या उष्णतेच्या लाटांनी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यातून पाणीसाठा कमी होत असल्यामुळे कपात वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यास अनुसरून होऊ घातलेल्या बैठकीत पाणीकपात कायम ठेवणार की, त्यात वाढ करणार, हा निर्णय सध्या तरी एक आठवडा लांबणीवर गेला आहे.सुमारे १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आली नाही. यामुळे एक दिवसाची पाणीकपात लागू झाली. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख भातसा धरणात ४६ टक्के, तर बारवी धरणामध्ये ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.