शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरासरी ४५ टक्क्यांपेक्षा कमी साठा धरणांमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:05 IST

आठवड्यातून एक दिवस होत असलेली पाणीकपात कायम ठेवायची की वाढवायची, या निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे.

ठाणे : आठवड्यातून एक दिवस होत असलेली पाणीकपात कायम ठेवायची की वाढवायची, या निर्णयासाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. धरणातून सुरू असलेला पाणीपुरवठा व सतत वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होत असलेल्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे धरणांमध्ये सद्य:स्थितीला सुमारे सरासरी ४५ टककयांपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.सध्याची कपात कायम ठेवून वाढ मात्र होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाण्याच्या कपातीत वाढ होण्याची शक्यता आठवड्यापूर्वी नाकारली. पण, सततच्या उष्णतेच्या लाटांनी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यातून पाणीसाठा कमी होत असल्यामुळे कपात वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यास अनुसरून होऊ घातलेल्या बैठकीत पाणीकपात कायम ठेवणार की, त्यात वाढ करणार, हा निर्णय सध्या तरी एक आठवडा लांबणीवर गेला आहे.सुमारे १५ दिवसांतून एकदा पाणीकपात करूनही पाणीसाठ्यातील सात टक्के तूट भरून काढता आली नाही. यामुळे एक दिवसाची पाणीकपात लागू झाली. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख भातसा धरणात ४६ टक्के, तर बारवी धरणामध्ये ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.