शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

...हा तर कायद्यावरील हल्ला : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:38 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे,

डोंबिवली : राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने पत्रकारांवरील हल्ले रोखण्याकरिता कायदा करूनही हल्ले होतच आहेत, हे दुर्दैवी असून हा एक प्रकारे कायद्यावरील हल्ला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाºया महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा अकरावा वर्धापन दिन सोहळा रविवारी स.है. जोंधळे विद्यालयात पार पडला. या वेळी आठवले बोलत होते. ते म्हणाले की, पत्रकारांना लेखनस्वातंत्र्य असले पाहिजे व त्यांचे विचार पटले नाही, तर त्याचा प्रतिवाद अन्य वृत्तपत्र किंवा माध्यमातून केला जाऊ शकतो. मात्र, तसे न करता हल्ला करणे चुकीचे आहे. पत्रकारांनीही पुराव्याशिवाय कुणाची बदनामी होणार नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.पत्रकारांना संरक्षण, पेन्शन मिळाले पाहिजे. केंद्राची व राज्याची पत्रकारांना पेन्शन देणारी स्कीम असली पाहिजे. मुंबईत काम करणारे बरेच पत्रकार डोंबिवलीत राहतात. त्यांना मुंबईत स्वस्तात घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांच्या प्रश्नासाठी आपण मुख्यमंत्र्याकडे मागणी करू, असे आश्वासन आठवले यांनी दिले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही. तसेच मी त्यांच्यासोबत असल्याने त्यांनाही कसली चिंता नाही, असे मिश्कील वक्तव्य करून आठवले म्हणाले की, सध्या काँग्रेसचे दिवस जाऊन भाजपाचे आले आहेत. मोदींवर कितीही टीकाटिप्पणी झाली, तरी ते दुसºया कोणालाही आपल्यासमोर टिकू देत नाहीत.आठवले यांनी सांगितले की, दलितांवर अनेक ठिकाणी अत्याचार होत आहे, हे खरे असले तरी हळूहळू परिवर्तनही होत आहे. अनेक गावांत आणि शहरात दलित समाज आणि सवर्णीय एकत्र नांदण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरजातीय विवाह केल्यास वाद होतो. याबद्दल आवाज उठवणे, ही समाजातील पत्रकारांची जबाबदारी आहे.