शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या डोंगरातील जंगलास आग,वनाधिकाऱ्यांची बघ्याची भूमीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 02:09 IST

भिवंडी : भिवंडी -वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने ...

ठळक मुद्देआॅक्टोबर हिटने जंगलातील सुकले गवत व साचला पाळापाचोळाआगीत जळाले पावसाळ्यात बहरलेले वृक्षआगीने वनसंपदा धोक्यात,उपाययोजनाची गरज

भिवंडी: भिवंडी-वसई मार्गावरील खारबाव गावालगत असलेल्या तुंगारेश्वर डोंगरातील जंगलात सोमवार रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक वणवा भडकल्याने जंगलातील वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग विझवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांनी बघ्याची भूमीका घेतली.सध्या आॅक्टोबर हिट पसरल्याने जंगलातील वाढलेले गवत व झाडांचा पालापाचोळा सुकून पडलेला आहे. त्यामुळे तेथे पडलेली छोटी ठिणगीने आगीचे रु प धारण केले. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जंगलात अचानक लेगलेल्या आगीचा वणवा झाला तरी ही आग विझविण्याचे उपाययोजना सरकारी यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आले नाहीत. हा वणवा नियंत्रणाच्या बाहेर जाऊन जंगलातील अनेक झाडे जळून भस्मसात झाली. हे जंगल मांडवी वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे कोणतीही उपाययोजना नव्हती. त्यामुळे डोंगराला लागलेली आग बघण्यापलीकडे वन अधिकाºयांना काहीच करता आले नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावा, झाडे जगवा अशी गर्जना करणाºया सरकारने भविष्यात वाढलेल्या वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाय योजना हाती घेणे गरजेचे आहे. आधीच ग्रामिण भागातून जाणारे रस्ते व विविध योजनांमुळे वृक्षहानी होत आहे. त्यातच वर्षानुवर्षे बहरलेली वनसंपदा रक्षणासाठी परिसरांतील नागरिक प्रयत्न करीत असतात. तरी देखील तालुक्यातील जंगलात वृक्षतोडीचे प्रकार घडून साग व बहुपयोगी झाडांची तस्करी होत असते. अशा स्थितीत पावसाळ्यात तोडलेल्या वृक्षांना अंकूर फुटून आपोआप जंगल वाढत असते. मात्र असे वणवे पेटल्यास जंगलात रहाणाºया श्वापदे आाणि इतर जनावरे आसºयासाठी लोकवस्तीत धाव घेतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वणव्याच्या आगीवर नियंत्रण करण्याची साधने शासनाने निर्माण केली पाहिजे. तरच आगीने धोका झालेली वनसंपदांचे संरक्षण करता येणे शक्य आहे.,अशा प्रतिक्रीया परिसरांतील नागरिकांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीfireआग