शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कार तर दिघे दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 16:56 IST

आज संपन्न झालेल्या ज्येष्ठ महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण, नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म या विषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्र म, पुस्तक भेट, आदींची रेलचेल ज्येष्ठांनी अनुभवली.

ठळक मुद्देजयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कारदिघे दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्कारव्यास क्रिएशन्सतर्फे गडकरी रंगायतन येथे सतरावा ज्येष्ठ महोत्सव साजरा

ठाणे: व्यास क्रिएशन्सच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्काराने तर सुरेंद्र दिघे व सुमिता दिघे या दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्यास क्रि एशन्सतर्फे मंगळवारी गडकरी रंगायतने येथे सतरावा ज्येष्ठ महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खास ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठविश्व’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे व महिला दिनानिमित्त ‘तेजिस्वनी’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्र माला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, नाट्य सिने अभिनत्री प्रतिक्षा लोणकर, अभिनेत्री वर्षा धांदळे आणि ज्येष्ठ रंगकर्मी रागिणी सामंत, तेजिस्वनी अंकाच्या अतिथी संपादिका, आकाशवाणी अस्मिता वाहिनीच्या कार्यक्र म प्रमुख उमा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, वैद्य सुचित्रा कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोनकर, फेसकॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, मधुकरराव कुलकर्णी, उद्योजिका तनुजा चौधरी, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले. सुधा चाफेकर. सदाशिव कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, अरविंद सोनावणे, सुधा शिधये, प्रकाश दिघे, डॉ. श्रीकांत होटे व भास्कर भांड यांना सेवा रत्न तर साधना रसाळ, यशवंत पाटील, जयश्री आंबीकर, जयंत भावे, मुरलीधर परुळेकर, अंतोन पेदू, प्रदीप केळकर, चंद्रकांत पाटील, प्रमोद भोपी यांना ज्येष्ठ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्या कार्यक्रमाची सुरूवात शास्त्रीय संगीताने होते तो कार्यक्रम नक्कीच यशस्वी होतो. संगीतात सगळीच व्हिटॅमिन्स आहेत. चांगले संगीत ऐका असे आण्ही गर्भवती स्त्रीयांना सांगतो आणि त्याचा नक्कीच परिणाम होतो. जेव्हा दोन पायांनी चालतो तेव्हा तो प्रवास असतो आणि दोन पायांचा प्रवास हृदय ओतून करतो तेव्हा ती यात्रा असते अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई