शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी

By सुरेश लोखंडे | Updated: November 17, 2022 19:42 IST

ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी केली. 

ठाणे : केंद्र शासनाच्या जल शक्ती मंत्रालय, पेयजल व व स्वच्छता विभागाच्या पथकांने कल्याण तालुक्यातील कोंढेरी व आदिवली गावांना भेट देऊन  योजनांच्या पाहणीसह गांवकरी व महिलांशी त्यांनी मनसोक्त संवाद सांधला.

 केंद्र सरकारच्या या पाहणी दौऱ्यात जलशक्तीच्या सचिव वीणा महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजिव जयस्वाल, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलमिशनचे ॠषिकेश यशोद, प्रकल्प संचालक रणधीरजी सुर्यवंशी, मुख्य अभियंता राजेश निघोट, ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळ, कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत दळवी, गटविकास अधिकारी अशोक भवारी आदी उपस्थित होते.

या दौऱ्यात प्रथम कोंढेरी गावातील स्वच्छता, शोषखडडे, नॅडॅप खडडे, पाझर खडडे, शालेय शौचालये, पाणी पुरवठा योजना, वैयक्तीक नळ कनेक्शन, पाणी गुणवत्ता आदींची पाहणी केली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्याचे लेझिम व पारंपारीक वेशभूषेत औक्षण केले. आदिवली गावातही सरपंच, ग्रामस्थ, आदिवासी महिलांनी पारंपारंक आदिवासी संस्कृतीनूरुप केंद्रीय पथकाचे स्वागत केले. त्यानंतर गावात फेरफटका करुन गावातील योजनांमधून घेतलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली.

 

टॅग्स :thaneठाणे